कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुष्परिणाम आले समोर; नोकरी जाण्याच्या भीतीने वाढला मानसिक तणाव

वॉशिंग्टन – गेल्या काही कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रमानवाच्या साह्याने विविध कामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याने त्याचे आता दुष्परिणामही समोर दिसू लागले आहेत.  या नव्या तंत्रज्ञानामुळे आपली नोकरी जाण्याची भीती असल्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. अमेरिकेत विविध मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टर यांच्याकडे मानसिक आजारासाठी उपचार करून … Read more

T-20 World Cup | आयसीसी नेमणार मानसोपचार तज्ज्ञ

दुबई – करोनाचा धोका असताना तसेच काहीसा कमी झाल्यानंतरही गेल्या दीड वर्षांपासून विविध मालिका तसेच स्पर्धांसाठी क्रिकेटपटू बायोबबल सुरक्षेत राहात आहेत. त्यामुळे काही खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले. त्यामुळे येत्या 19 ऑक्‍टोबरपासून अमिराती व ओमानमध्ये सुरु होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी एका मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती आयसीसी करणार आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून जगभरात … Read more

संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज – आशिष शेलार

मुंबई – ईडी प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. शिवसेनेने सामनामधून भाजपाला टोला लगावल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचे म्हटले आहे. “शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून ज्या प्रकारची भाषा येत आहे, त्यावर काही प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावी वाटते. राज्याच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा कधीच शिवसेनेने … Read more

चंद्रकांत पाटील म्हणजे मनोरुग्ण – ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर केलेली टीका ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागली आहे. पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा मुश्रीफ यांनी समाचार घेत सडेतोड उत्तर दिलय. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलताना ग्रामविकास मंत्री … Read more

संवादाचा सेतू हरपल्याने वाढताहेत आत्महत्या

गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्यांच्या घटनेत वाढ पिंपरी – शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. किशोरवयीन मुले देखील आपले जीवन संपवत आहेत. नैराश्‍य, आजाराला कंटाळून, प्रेमभंग, तत्कालीन भांडण अशी विविध कारणे आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी नैराश्‍याने ग्रासलेल्या व्यक्तींना आधार देण्याची आणि संवादाचा सेतू उभारण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त … Read more

‘तो एक क्षण’ हातातून निसटला अन्‌…

अनेकांनी ‘सुसाइट नोट’ सोडली नसल्याने गूढ – संजय कडू पुणे – लॉकडाऊन शिथिल होताच शहरात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. यातील बहुतांश जणांनी “सुसाइट नोट’ सोडलेली नाही. तर, आत्महत्येमागे कोणतेच कारण नसल्याचे काहींच्या कुटुंबीयांनीही स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक आत्महत्यांचे गूढ पोलिसांना सोडवता आले नाही. मात्र, मानसशास्त्रज्ञांनी आत्महत्यांचा उलगडा केला आहे. या घटनांमागे “तो एक … Read more

‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’

औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार अकोला – मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण | मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा तें | -संत तुकाराम. संत तुकारामांसारख्या द्रष्ट्या कविने मनाची ही महती वर्णली आहे. कोरोना विरुद्धचे युद्धही जर मनाने ठरवले तर आपण हवी ती अवस्था प्राप्त करु शकतो. एखाद्या आजाराविरुद्ध निश्चितच जिंकू शकू. हा ठाम … Read more