nagar | आता फक्त देश विकायचा बाकी आहे

शेवगाव (प्रतिनिधी) – भाजप सरकार शेतकरी, गरिबांच्या विरोधी आहे. शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधांवर अठरा टक्के जीएसटी असून, हिऱ्यावर मात्र चार टक्के जीएसटी आकारली जाते. शेतकऱ्यांकडून १८ टक्के जीएसटी वसूल करून त्यातील ६ हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली भूलभूलैया केला जातो. या सरकारने महत्वाचे सर्व सार्वजनिक उद्योग व्यवसाय विकले असून आता फक्त देश विकायचा … Read more