भारताच्या कूटनीतीचा जगात पुन्हा डंका ; कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ नौसैनिकांची सुटका ; ७ जण मायदेशी परतले

Qatar-India Relations।

Qatar-India Relations। आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भारताची यशस्वी कूटनीती पाहायला मिळाली. कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची अखेर सुटका करण्यात आली. त्यातील ७ जण मायदेशीदेखील परतले आहेत. परराष्ट्र मंत्रायलयाने याविषयी माहिती दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या नौसैनिकांच्या सुटकेसंबधी एक  निवेदन जारी केले आहे.  कतारविरुद्ध हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली सर्व आठ माजी नौसैनिकांना मध्यपूर्वेतील या … Read more