पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात खरीप पूर्व शेतीच्या कामांना सुरुवात
वेल्हे, (प्रतिनिधी) – इंद्रायणी तांदुळाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या राजगड तालुक्यामध्ये. खरीप पूर्व हंगामी शेती माशागत कामांना गती आली आहे. गाव खेड्यांमध्ये पारंपारिक शेती मशागतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेतीची कामे करण्यात येत असल्याचे संपूर्ण राजगड तालुक्यात पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभर दिवसा उन तर सायंकाळी पडणाऱ्या पावसामुळे … Read more