काँग्रेस नेत्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Lok Sabha Election 2024|  काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. रणदीप सुरजेवाला पुढील ४८ तास कोणत्याही प्रकारच्या निवडणूक कार्यात सहभागी होऊ शकणार नाहीत आणि निवडणूक प्रचारापासूनही दूर राहतील. मात्र त्यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली आहे. याबाबत जाणून घेऊयात. हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप … Read more

“भाजपला मतदान करणारे ‘राक्षस’, महाभारताच्या भूमिवरुन मी त्यांना शाप देतो”; रणदीप सिंह सुरजेवाला यांचे खळबळजनक वक्तव्य

नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या एका वक्तव्यावरून सध्या देशात गोंधळ निरमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी ‘भाजपला मतदान करणाऱ्यांना राक्षस म्हटलं आहे. जो भाजपला मतदान करतो तो राक्षसी प्रवृत्तीचा असतो. मी महाभारताच्या या भूमीवरुन त्याला शाप देतो”, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने हरियाणातील उदय सिंह … Read more

“कर्नाटकात आतापर्यंत 10 आमदारांचा भाजपला रामराम; पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी” – काॅंग्रेस

नवी दिल्ली – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपचे नेते मोठ्या संख्येने पक्षातून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत सुमारे 10 आमदारांनी राज्य सरकारवर अविश्‍वास दाखवत भाजपला रामराम ठोकला. त्या पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ते जहाज बुडण्यापासून वाचवू शकणार नाहीत, असा दावा करत कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा विश्‍वास व्यक्त केला. कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी … Read more

“मोदींकडून गुन्हा कबूल, शिक्षा ठरवण्याची वेळ आली”; कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर काँग्रेसची जहरी टीका

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे मागे घेतले. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत  त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. शेतकऱ्यांचा एक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष फळाला आला. आता भाजपचा पराजयच देशाचा विजय असेल, … Read more

शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या मोदी सरकारला जाब विचारणारे कोणीच नाही ?

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचाराला जबाबदार मोदी सरकार असल्याचा … Read more

“दिल्लीतील हिंसा सुनियोजित, अमित शहांनी राजीनामा द्यावा”

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारावरून आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत सुनियोजित हिंसा घडवण्यात आली आहे. त्याला … Read more

…तर मोदी सरकारने सत्तेवरून पायउतार व्हावे – कॉंग्रेस

नवी दिल्ली – मोदी सरकारने काळे केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत. ते जमत नसेल तर सत्तेवरून पायउतार व्हावे, अशी मागणी कॉंग्रेसने शनिवारी केली. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकरी सहा आठवड्यांपेक्षा अधिक काळपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या आठ फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते … Read more

99.9 टक्के कॉंग्रेसजनांना अध्यक्षपदी राहुल हवेत – सुर्जेवाला

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वांत योग्य नेते आहेत. माझ्यासह 99.9 टक्के कॉंग्रेसजनांना अध्यक्षपदी राहुल हवे आहेत, असे त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी शुक्रवारी म्हटले. कॉंग्रेस अध्यक्षपदाची हंगामी सुत्रे सोनिया गांधी सध्या सांभाळत आहेत. त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका बोलावल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या मुद्‌द्‌यावर पुन्हा चर्चा सुरू झाली … Read more

शेतकरी आंदोलन : १७ दिवसांत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू; राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) हाती घेतले आहे. त्याचा भाग म्हणून पंधरवड्यापासून ते दिल्लीच्या सीमांवर ठिय्या देऊन आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी एका वृत्ताचा संदर्भ देत मागील काही दिवसांमध्ये ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. एका वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधी … Read more

कॉंग्रेसच्या संघटनात्मक बाबींसाठीच्या समितीत सद्यस्थितीवर चर्चा

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या संघटनात्मक बाबींसाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सल्ला देण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची पहिलीच बैठक काल मंगळवारी झाली. त्यात पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांनीच ऑगस्ट महिन्यात ही समिती स्थापन केली होती. त्यात सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. बिहार मध्ये पक्षाचा जो पराभव झाला … Read more