Ranji Trophy 2024 : अन्… तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईनं जिंकला करंडक
Ranji Trophy 2023-24, Mumbai vs Vidarbha Final – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेर मुंबईने गेल्या ८ वर्षांचा दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत विदर्भचा पराभव करून ४२ व्यांदा विजेतेपद पटकावले. यापूर्वी मुबंईने २०१५-१६ मध्ये विजेतेपद मिळवले होते. मुंबईचा संघ ४८ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर विदर्भाने … Read more