थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं
नागठाणे – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या गेल्या. तेव्हा महाराष्ट्रातील थोर नेते कृषीमंत्री होते. असे असताना आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही, असा सवाल सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आधी अडचणीत आणायचं आणि … Read more