तिसऱ्या टप्प्यातील सर्वात कमी अन् सर्वात जास्त संपत्ती असलेले महाराष्ट्रातील उमेदवार कोण? जाणून घ्या सर्व माहिती…

Lok Sabha Election 2024। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे. यात सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहेत तसेच कोणत्या उमेदवाराची मालमत्ता कमी आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात. तिसऱ्या टप्प्यातील सर्वात … Read more

सदाभाऊ खोत यांची जहरी टीका,’म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कमरेला लावून हिंडतंय..’

Lok Sabha Election 2024 ।  गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सर्वाधिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. अशात माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णतः पालटून गेले आहे. मिळलेल्या माहितीनुसार,रणजीतसिंह निंबाळकर यांच्या निंबाळकरांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. … Read more

पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळी सुरू करण्याचा खासदारांचा आग्रह

पुणे – सोलापूर-पुणे-मुंबई वंदेभारत रेल्वे गाडीच्या वेळेत बदल व्हावा, पुणे-लोणावळा दुपारी बंद असलेली लोकल सुरू व्हावी, असे खासदारांनी पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर सांगितले. सोलापूर-पुणे-मुंबई मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळी 6 वाजता सोलापूरहून निघणारी वंदेभारत ट्रेन दुपारी 12.30 वाजता मुंबईत पोहचते. तर 4.10 मिनिटांनी ही ट्रेन मुंबईवरून सोलापूरकडे … Read more

…तर रामराजे ‘आत’मध्ये असते

फलटण – गेल्या तीस वर्षांमध्ये मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्‍यात कोणतेही भरीव विकासकाम करता आले नाही. त्यांनी विकासकामांचा नुसता दिखावा केला. आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्या बदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे, अन्यथा त्यांची जागा “आत’मध्ये असती, अशी घणाघाती टीका … Read more

‘नीरा-देवघर’प्रश्‍नी मुख्यमंत्री निर्णय घेतील

पुणे – “नीरा-देवघर’ धरणातील डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सिंचन भवन येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, “बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. दर तीन महिन्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाणी … Read more