महायुतीत आणखी एक ट्विस्ट ; ज्योती मेटे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; चर्चा गुलदस्त्यात

Jyoti mete ।

Jyoti mete । लोकसभा निवडणुकीत हळूहळू संततधार आणि विरोधक आपल्या याद्या जाहीर करतायेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महायुतीत असलेल्या छोट्या पक्षांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये विशेष म्हणजे रासपचे प्रमुख महादेव जानकर आणि  शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा समावेश होता. मात्र  सगळ्यात भाजपने आपला वेगळा … Read more

काँग्रेसची ‘न्याय यात्रा वाराणसीत दाखल ; राहुल गांधींनी घेतले बाबा विश्वनाथांचे आशीर्वाद

Rahul Gandhi nyay Yatra।

Rahul Gandhi nyay Yatra। काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा उत्तर प्रदेशमध्ये आज दुसरा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा शनिवारी वाराणसीला पोहोचली. त्यांनी याठिकाणी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. 2022 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान ते काशी विश्वनाथ मंदिरातही आले होते. तेव्हा प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या. राहुल गांधींचा 12 किलोमीटर लांबीचा ‘रोड शो’ Rahul Gandhi … Read more

पुणे जिल्हा : रायरेश्‍वरावर पोहोचले ट्रॅक्‍टर

गडावर प्रथमच होणार यांत्रिक पद्धतीने शेतीची मशागत भोर – आधुनिकीकरणामुळे शेती क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला, तसाच बदल घडविण्याच्या प्रयत्न छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यची शपथ घेतलेल्या रायरेश्‍वर गडावरील जंगम परिवाराने हाती घेतला आहे. रायरेश्‍वर येथील शेतकरी बंधूनी शेती कामासाठी ट्रॅक्‍टर खरेदी करत हा ट्रॅक्‍टर 4 हजार 694 फूट उंच गडावर नेण्याची किमया यशस्वी करून दाखवली … Read more

पुणे जिल्हा : डिंभे धरणाने गाठला तळ ; केवळ 12.81 टक्‍के पाणीसाठा

गेल्या वर्षी 50.66 टक्‍के होता पाणीसाठा लाखणगाव – पावसाचे आगार म्हणून ओळखले जाणारे भीमाशंकर अभयारण्य आणि आहुपे परिसरात पावसाने दडी मारल्याने डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरात रविवारी (दि. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत 12.81 टक्‍के पाणीसाठा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरात गेल्यावर्षी 16 जुलै पर्यंत 50.66 टक्‍के पाणीसाठा होता. … Read more

पुणे जिल्हा : वेळनदीने गाठला तळ; पाणीटंचाईच्या झळा

शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे परिसरातील केटी बंधारे कोरडेठाक चासकमान धरणाच्या आवर्तनाची प्रतीक्षा तळेगाव ढमढेरे : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने वेळनदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती, पशुपालक, कुक्कुटपालन तसेच नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे चासकमान आवर्तनाच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत. शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे परिसरातील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे कोरडेठाक पडले आहेत. या बंधाऱ्यावरून दोन्ही गावे तसेच या … Read more

उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणाले,”धीर सोडू नका, आपण ‘त्यांना’ मदत करण्यासाठी भाग पाडू”

औरंगाबाद : राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. यावेळी ते औरंगाबादमधील नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी जाणून घेतली. तर शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.यावेळी उद्धव … Read more

पुणे जिल्हा : भाटघर, नीरा देवघरने तळ गाठला

दोन्ही धरणात सरासरी 30 ते 33 टक्‍के पाणीसाठा हिरडस मावळ – भोर तालुक्‍यातील भाटघर व नीरा देवघर धरणात पावसाळा सुरु होण्याआधी धरणात 30 ते 33 टक्‍के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यंदा काही वर्षांच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा होता. मात्र, पाण्याचा वापर जादा झाल्याने दोन्ही धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी … Read more

#IPL2022 | आयपीएल स्पर्धेची उड्डाणे कोट्यान्‌कोटी

मुंबई  -आयपीएल स्पर्धा यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या सामन्यांत फारशी लोकप्रियता दिसत नव्हती. मात्र, या स्पर्धेचे बाजारमूल्य काही दिवसांतच सर्वाधिक ठरले असून जगातील सर्वात श्रीमंत लीग बनली आहे. आयपीएलच्या बाजारमूल्यातील वाढ ही अमेरिकेतील एनबीए व एनएफएलपेक्षाही जास्त आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यावर 2009 साली फोर्ब्जने केलेले आठही संघांचे मूल्यांकन जवळपास 67 मिलियन डॉलर (जवळपास 515 कोटी रुपये) होते. … Read more

उत्तर भारताला भरली हुडहुडी; राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद

नवी दिल्ली : देशभरात थंडीचा कडाका  दिवसेंदिवस वाढताना जाणवत आहे. त्यातच आता उत्तर भारताला थंडीने चांगलीच हुडहुडी भरली आहे.  देशाच्या राजधानीत शनिवारी दिल्लीतील तापमान हे 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तर आज सकाळी हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 4.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कमाल तापमान हे 18 अंश सेल्सिअसच्या आसपास … Read more

Indonesia Open | जीगरबाज विजयासह सिंधू उपांत्य फेरीत

बाली – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू व दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूने या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सीम युजीनचा अत्यंत चुरशीच्या लढतीत 14-21. 21-19 व 21-14 असा पराभव केला. पहिली गेम सिंधूने गमावली होती मात्र, त्यानंतरच्या दोन्ही गेममध्ये सिंधूने आपला खेळ उंचावला व युजीनीच्या … Read more