देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी निर्मला सीतारामन पुढील आर्थिक वर्षातील प्रमुख आर्थिक योजना संसद भवनात सादर करतील. या दरम्यान सरकार अनेक योजनांच्या अंमलबजावणीसाठी आगामी खर्चाशी संबंधित अर्थसंकल्पात तरतूद करेल. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम अशा अनेक संकटांच्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करोनाबाबत राज्यांना ‘हे’ महत्वाचे निर्देश

नवी दिल्ली : चीनसह काही देशांमध्ये पुन्हा करोनाने आपले हातपाय पसरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार २४ तारखेपासून परदेशातून आलेल्या २ टक्के प्रवाशांची क्रमविरहित करोना चाचणी केली जाणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशात करोनाबाबत खबरदारीचे उपाय राबवण्यात येणार … Read more

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव  यांचा पाय आणखी खोलात गेला असल्याचे दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच सीबीआयने लालू यादव यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे टाकले असल्याची माहिती समोर येत आहेत. लालू प्रसाद यांच्या पत्नी राबडीदेवींसह मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. लालू आणि त्यांच्या मुलीने आपल्या कार्यकाळामध्ये … Read more

“सर्वसमान्यांचा महागाईविरोधातील आक्रोश मोदी सरकारच्या कानापर्यंत पोहचत नाही”; शिवसेनेची केंद्रावर टीका

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर टीका केली आहे. सामनाच्या  अग्रलेखामधून सर्वसमान्यांचा महागाईविरोधातील आक्रोश मोदी सरकारच्या कानापर्यंत पोहचत नाही अशी खंत देखील शिवसेनेने  व्यक्त केली आली. केंद्राने देश विकायला काढल्यानेच अर्थचक्र गतिमान झाल्यासारखं वाटत असल्याचा टोला या लेखातून लगावण्यात आला … Read more

आधार, पॅन कार्ड आणि पीएफशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान!

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार (यूआयडीएआय) आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. त्याचबरोबर, EPFO ​​च्या नियमांनुसार, प्रत्येक खातेदाराचे पीएफ खाते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आधार कार्डाशी जोडले जाणे गरजेचे आहे. अन्यथा पीएफ खातेधारकांना मोठे नुकसान होऊ शकते. कसे, जाणून घेऊया. * नियोक्ता योगदान थांबू शकते म्हणजेच, तुम्हाला तुमचे पीएफ … Read more

काय आहे 18 क्रमांकाचे गूढ, जे भगवान श्रीकृष्ण आणि महाभारत युद्धाशी आहे संबंधित!

जन्माष्टमीच्या निमित्ताने, आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला क्वचितच माहित असेल. तुम्हाला माहित आहे का, की महाभारत काळ आणि भगवान श्रीकृष्ण यांचा 18 या संख्येशी काय संबंध आहे? एकेकाळी, आपल्या सभ्यतेचा विकास परमोच्च उंचीवर पोहोचला होता. ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात आपण नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. तथापि, महाभारत … Read more

पुणे : वेतन वाढीसह अन्य मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिकांचे मनपा भवनासमोर आंदोलन

पुणे : वेतनाची रक्कम महिन्याच्या सात तारखेला मिळावी, वेतनात 10 टक्के वाढ मिळावी, 2018 पासूनच्या वेतनाचा फरक त्वरित मिळावा अशा मागणीसाठी पुणे महानगर पालिका कामगार युनियन बालवाडी शिक्षिका आणि सेविका यांनी महापालिका भवनसमोर आंदोलन केले.

पुणे : सैन्याधिकाऱ्यांच्या वेतन व भत्तासंदर्भातील प्रश्‍नी निर्णय

समन्वय कक्षाची पुनर्रचना करणार पुणे – दक्षिण मुख्यालयांतर्गत काम करणारे सैन्य अधिकाऱ्यांच्या वेतन व इतर भत्तासंदर्भातील प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी दक्षिण मुख्यालय आणि संरक्षण लेखा विभाग (पीसीडीए) यांच्यामधील समन्वय कक्षाची पुनर्रचना केली जाणार आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून सैन्याधिकारी, दिव्यांग सैनिक आणि विधवा पत्नींच्या अर्थविषयक समस्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. दक्षिण मुख्यालय आणि संरक्षण … Read more

राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयकं मांडली होती. विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर … Read more

कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयके सादर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या संबंधातील तीन विधेयके सादर केली. ही विधेयके सादर करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, या विधेयकांच्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. मात्र, या विधेयकांमुळे सध्याची किमान आधारभूत किंमत जारी करण्याची पद्धत रद्द होणार नाही, … Read more