धर्माच्या नावावर मते मागणं भाजप खासदाराला पडले महागात; निवडणूक आयोगाने केली कारवाई, FIR दाखल

Lok Sabha Election 2024: बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धर्माच्या नावावर मत मागितल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (EC) तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी धर्माच्या आधारावर … Read more

Pune: भगवान महावीरांच्या विचारात विश्व कल्याण; उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज यांचे प्रतिपादन

पुणे – सत्ता आणि शास्त्राच्या आधारे विजय मिळवणारे जगात खूप देश आहेत, परंतु भगवान महावीर हे असे नाव आहे, ज्यांनी सत्याच्या आधारे विजय मिळवला. त्यामुळे ते सर्वांपेक्षा खूप अनोखे आणि वेगळे आहेत. सर्व धर्म आम्ही श्रेष्ठ असल्याचा दिंडोरा पिटतात, त्यातूनच विश्वाचे कल्याण आहे असे संदेश देतात, परंतु या विचारांना शेवटपर्यंत पोहोचवणारे भगवान महावीरच आहेत, तसे … Read more

पुणे जिल्हा : धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करीत नाही – शरद पवार

राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे उद्‌घाटन आळंदी – कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो, असे मत राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्‍त केले. भागवत वारकरी महासंघाच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

सनातन धर्माविषयी मी केलेल्या वक्तव्याचा भाजपाने गैर अर्थ काढला – उदयनिधी स्टॅलिन

चेन्नई  – सनातन धर्माविषयी मी केलेल्या वक्तव्याचा भाजपाकडून गैर अर्थ काढण्यात आल्याने माझ्यावर देशभरातून टीका होत आहे. काही जणांनी न्यायालयात जाण्याचीही धमकी दिली आहे. या सर्व वादाला मी सामोरा जाणार असून कायदेशीररित्या मी माझी बाजू मांडणार आहे, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. उदयनिधी यांनी सनातन … Read more

औरंगजेब आपला होऊच शकत नाही, मुस्लिम धर्मीयांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे लक्ष द्यावे – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. यादरम्यान नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. आजही कोल्हापुरातील काही भागात बंद पाळला जात आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले … Read more

‘दोषींवर कारवाई करा’; समनापूरच्या घटनेवर महसूलमंत्री विखे यांच्या सूचना

संगमनेर  – सकल हिंदू समाजाने मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यावर घरी परतताना दोन गटांत दगडफेक झाली. परंतु पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री पोलिसांनी या घटनेत 16 जणांना अटक केली आहे. निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही याची काळजी घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी मग तो … Read more

आज भारत धर्मासाठी पुढे जात आहे – मोहन भागवत

नवी दिल्ली – आज भारत धर्मासाठी पुढे जात आहे. पूर्वी श्रीलंका आणि चीन मित्र होते. मग त्यांनी पाकिस्तानला मित्र बनवले. हे करताना त्यांनी आम्हाला थोडे दूर ठेवले. आता जेव्हा श्रीलंकेवर संकट आले तेव्हा कोणी मदत केली, कोण पुढे आला, तर तो एकच देश भारत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले … Read more

कालीचरण महाराजांचे आणखी एक खळबळजनक विधान; म्हणाले,”….तर खून करणे काही वाईट नाही,”

मुंबई :  कालीचरण महाराज हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आता आणखी एक वादग्रस्त विधान करून कालिचरण चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी देवी-देवता आणि महापुरुषांविषयी बोलून नवा वाद निर्माण केला आहे. “आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असे … Read more

“तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही?,“धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा”; सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर हल्लाबोल

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा गणपती विसर्जनाचा व्हिडीओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, नेटकऱ्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील राणा यांच्या गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही?”,असा सवाल करत अंधारे … Read more

“धर्माच्या नावे सुरू असलेला अतिरेक थांबावा”ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे मत

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – आज आपल्यासमोर भांडवलशाहीला समजावून घेण्याचे मुख्य आव्हान आहे. भांडवलशाही ही धर्मव्यवस्थेचा अत्यंत चलाखीने उपयोग करून घेते, हे सुरूवातीला काही मूलतत्ववाद्यांवरून आणि आता देशात वाढत चालणाऱ्या धर्मसंस्थांवरून लक्षात येते. धर्माच्या नावाने सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे भारतानेही श्रीलंकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब … Read more