औरंगाबादचे नामांतर कधीही होण्याची शक्‍यता?

औरंगाबाद – औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेला आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे मोठी सभा झाल्यानंतर या विषयाला तोंड फुटले. राज यांनी या सभेत मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला होता. शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करावे अशी भूमिका खूप पूर्वी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच घेतली होती. मात्र आता … Read more