ओमिक्रॉनच्या संकटात राज्यातील शाळा सुरु होणार का?, राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले,”…
मुंबई : करोनाच्या नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने पुन्हा एकदा जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे जगभरात सगळीकडे खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. राज्यातदेखील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्तकता बाळगण्यात येत आहे. त्यातच आता १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. ओमिक्रॉनच्याच मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित होत असतानाआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राजेश टोपे … Read more