पुणे जिल्हा : ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी एमआरपी कायदा रद्द करावा – बाळासाहेब औटी

मंचर – भारत सरकारने १०९० मध्ये एमआरपी पॅकेजवर कमाल विक्री किंमत ही मुद्रित करण्यासाठी बंधनकारक करून कायदा केला. या कायद्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून भारत सरकारने हा कायदा रद्द करावा व वस्तूवर विक्री किंमतबरोबर प्रथम वस्तू उत्पादन किंमत व त्याखाली विक्री किंमत टाकावी.तसेच नवीन निवडून आलेल्या संसद सदस्यांना याबाबत ग्राहक पंचायत निवेदन देणार … Read more

प्रियंका गांधींची मोदी सरकारकडे मागणी;”‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय द्या”

नवी दिली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची काल घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. प्रियंका गांधी यांनी आज सकाळी … Read more

‘व्वा! काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!’’; शिवसेनेने पंतप्रधानांसहित भाजपाला काढला चिमटा

मुंबई : देशात मागील एक वर्षांपासून केंद्र सरकारने पारित केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली.  त्यांच्या निर्णयानंतर  वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेनेने आता ”व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’” असे म्हणत पंतप्रधान मोदींसहीत भाजपालाही या मुद्द्यावरुन चिमटा काढला आहे. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला … Read more