पुणे जिल्हा | सेंद्रिय खतांनी वाढविली कलिंगडाची गोडी

वीसगाव खोरे (वार्ताहर) – सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील सौरभ दत्तात्रेय खुटवड या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीला फाटा देत उन्हाळी कलिंगडाची शेती यशस्वी केली आहे. भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण … Read more

पुणे जिल्हा | नामकरण नंतर तरी तालुका राजगडचा विकास होणार का..?

वेल्हे, (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे झाल्याने शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. हे सर्व होत असताना, राजगडकरांना मात्र नामकरणानंतर तरी दुर्गम व विकासापासून वंचित असलेल्या वेल्हे तालुक्याची ओळख विकसित राजगड तालुका अशी होणार का..? या ठिकाणी दर्जेदार कामे व ऐतिहासिक पर्यटन तालुका म्हणून घोषित होणार का, असा प्रश्न पडला आहे. अनेक गावांमध्ये … Read more

पुणे जिल्हा | भात खाचरात फुलविला सूर्यफुलाचा मळा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रामुख्याने भात शेती केली जाते. नंतर उन्हाळी कोणतीही पीक घेतले जात नाही. परंतु वाठार (ता.भोर) येथील प्रगतशील शेतकरी भरत राघु खाटपे यांनी आधुनिकतेची कास धरून व्यापारी तत्त्वावर शेती करणे अवलंबले यासाठी त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये दोन जानेवारी २०२४ ला सूर्यफुलाची टोकन पद्धतीने लागवड … Read more

पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी घेतले अनुभवातून शिक्षणाचे धडे; भातशेती करण्याचा घेतला अनुभव

सूस – चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत शुक्रवार दि.२० जुलै रोजी इयत्ता 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्वतःच्या अनुभवातून शिक्षण देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. नांदे-मौजे येथील शेतकरी-मळा या श्री विठ्ठल रानवडे -पाटील यांच्या शेतावर जाऊन पेरिविंकल च्या विद्यार्थी … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी सैरभैर; भात शेतीचे मोठे नुकसान

– विजय लाड कोयनानगर – कोयना व चांदोली अभयारण्य परिसरातील लोकवस्तीलगत वन्यप्राण्यांच्या वावराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोयना भागातील रासाटी येथे रानगव्यांच्या कळपाने वन्यजीव विभागाचे कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसराला आपले आश्रयस्थान बनवले आहे. रानगवे येथील शेतीचे मोठे नुकसान करत आहे. परंतु वन्यजीव विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याने संताप व्यक्‍त होत आहे. कोयना व चांदोली अभयारण्य … Read more

एक असा अवलिया ज्याने भात शेती खऱ्या अर्थाने जतन केलीये ; शेतकऱ्यांना मोफत देतो बियाणे

मुंबई : भारतातील मुख्य पीक म्हणून भात शेतीला आजही प्राधान्य दिले जाते. आजही भारतीयांचं प्रमुख अन्न भातच आहे. भाताच्या मूळ जातींमध्ये आता अनेक नव्या जातींचा समावेश झाला आहे. भाताच्या नव्या जाती शोधल्या गेल्या आहेत मात्र त्याचा दर्जा  खालावल्याचे दिसते. त्यामुळे जुनं ते सोनं म्हणत जुन्या धानाच्या जातींचे संवर्धन करण्याचा विडा एका अवलियाने उचललाय … या … Read more