पुणे | तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताचे संकट
पुणे, {सागर येवले} – शहरातील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारचा चटका तर असह्य करणारा आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन हवामान विभाग आणि डाॅक्टरांकडून करण्यात आले आहे. अनेक वर्षानंतर पुणे शहरासह … Read more