मोदी सरकारचा आदित्य ठाकरेंना मोठा झटका; ‘त्या’ ५०० कोटींच्या भूखंडाची केंद्रीय पर्यावरण विभागाकडून होणार चौकशी

मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आजपासून राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना केंद्रातील मोदी सरकारने मोठा झटका दिला आहे. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना नवी मुंबईमध्ये एका देवस्थानाला देण्यात आलेल्या दहा एकर भूखंडाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये दहा एकर … Read more