नागपुरात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केले ‘मतदान’

Lok Sabha Election 2024 । पहिल्या टप्प्यातील नागपुरातही मतदान होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हेही मतदान करण्यासाठी या जागेच्या मतदान केंद्रावर पोहोचले.   #WATCH | Nagpur, Maharashtra: RSS chief Mohan Bhagwat shows his inked finger after casting his vote in the first phase of #LokSabhaElections2024 pic.twitter.com/rqZ2Fn0ZU1 — ANI (@ANI) April 19, 2024 … Read more

फाळणी झाल्यानंतरही पाकिस्तानी नाखुश; फाळणीला मानतात चूक – मोहन भागवत

भोपाळ,  – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सात दशकांनंतरही पाकिस्तानचे नागरिक नाखुश आहेत. भारताची फाळणी ही एक चूक होती असे त्यांना आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. (RSS Chief Mohan Bhagwat Says People In Pakistan Unhappy, Believe Partition Was Mistake) क्रांतीकारक हेमू कलाणी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. … Read more

“भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आणि सर्वांचा डीएनए एकच”- मोहन भागवत

नवी दिल्ली : राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी  “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे”,  असे म्हटले आहे. छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, कारण सर्व प्रार्थना एकाच ठिकाणी जातात, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले. मोहन भागवत यांनी, … Read more

“प्रभू श्रीरामांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशाला एकत्र ठेवण्याचे काम केले”; मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील अहिरौली या गावत साधूंच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘प्रभू श्रीराम यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्याचे काम केले. आपण श्रीराम यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. तसेच त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे आपण समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन केले आहे. प्रभू … Read more

“त्यांनीच पापक्षालन करावं, नराधमांच्या हाती हिंदू..”; मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघाचा तीव्र आक्षेप

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राज्यात एकच खळबळ उडाली  आहे. त्यांच्या या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून  मोहन भागवतांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता ब्राह्मण महासंघानेही भागवतांवर हल्लाबोल करत टीका केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची गरज असल्याचे विधान केले … Read more

ब्राह्मणांसंदर्भात मोहन भागवतांनी म्हटले,”वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे”

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समाजव्यवस्थेविषयी मोठे विधान केले आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल, अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही,’ … Read more

RSS Vijayadashami 2022: स्त्रीशक्ती घरात बंद ठेवणे योग्य नाही, त्यांना सशक्त बनवण्याची आवश्यकता- मोहन भागवत

नागपूर –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृशक्तीचा गौरव केला. यावेळी संघ मुख्यालयात शस्त्रपूजनात भाग घेतला. आज हिमालयाच्या शिखरावर पोहोचलेले पद्मश्री संतोष यादव या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. नागपुरातील विजयादशमी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कृपाल तुमाने उपस्थित आहेत. … Read more

ज्ञानवापीवरून ओवेसींनी साधला मोहन भागवतांवर निशाणा; म्हणाले,”विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेआधी अयोध्येचा मुद्दा…”

हैदराबाद :  एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर सडकून टीका केली आहे. भागवत यांनी ज्ञानवापी वादावर केलेल्या वक्तव्यावरून ओवेसींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले,”विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी अयोध्या संघाच्या अजेंड्यावरही नव्हती, असे मोठे विधानही ओवेसींनी यावेळी केले आहे. “भागवत यांच्या ज्ञानवापीवरील भाषणाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. बाबरी मशिदीसाठीचे आंदोलन … Read more

मोहन भागवत म्हणाले,”आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, पण जग फक्त शक्तीला मानत असेल तर…”

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा भारत हिंदू राष्ट्र आणि अखंड भारत लवकरच होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी येत्या १५ वर्षात अखंड भारत होईल तसेच तो सर्वांना पाहायला मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. हरिद्वारमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. हरिद्वारमध्ये बोलताना मोहन भागवत यांनी, “संत आणि … Read more

“ज्यांना सत्याची भूक आहे, त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पहावा”- मोहन भागवत

नवी दिल्ली : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरुन  चांगलाच गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख  मोहन भागवत यांनी या चित्रपटावर आपले मत व्यक्त केले आहे. “ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पहावा, असे मोहन भागवन … Read more