पुणे | आरटीई कायद्यातील बदल समाजाला घातक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाने आरटीई कायद्यात सुधारणा केली आहे. यात खासगी शाळांच्या परिसरात सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी २५ टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही, असा आदेश याद्वारे काढला आहे. याला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी तसेच विविध पालक संघटना आणि पालक यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये रविवारी निदर्शने केली. सरकारने हा … Read more