nagar | स्फोटके ठेवल्यावर राज्यात उद्योजक येतील का?
श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात पोलिसांना हाताशी धरून उद्योजक अंबानींच्या घराखाली जिलेटिन ठेवणार असतील तर महाराष्ट्रात उद्योजक कसे येतील, असा प्रश्न उपस्थित करून उद्योजक आमच्यामुळे नव्हेतर यांच्यामुळे पळाल्याचा घणाघाती आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री सामंत यांनी येथील एमआयडीसीतील उद्योजकांशी संवाद … Read more