“समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे..” मंत्री भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
Chhagan bhujbal On Samruddhi mahamarg – रस्त्यांमुळे जिल्हा, राज्य व देशाचा विकास साधला जात असतो. या अनुषंगाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. मुंबई ते नागपूर दरम्यान असणारा हा समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहने चालवताना … Read more