Samsung मोबाईलची विक्री वाढणार; कंपनी आणतेय जबरदस्त प्लॅन
चेन्नई – सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सॅमसंग कंपनीने याबाबत परिस्थिती पूर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे कंपनीच्या भारतातील उत्पादनावर कसलाही परिणाम झालेला नाही, असे या कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग कंपनीचा वाटा तब्बल 25 टक्के आहे. … Read more