‘शासकीय कामांकरिता क्रश सॅंड वापरणार’; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची माहिती

राहाता – शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा झाला. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, म्हणून सर्व शासकीय कामांकरिता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण सरकार घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. “शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह अस्तगाव आणि पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांच्या भेटी घेऊन ग्रामस्थांनी … Read more

घरकुलांना मोफत वाळू दिली जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

श्रीरामपूर – नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना 600 रुपये ब्रास दराने वाळू विक्री सुरु झाली आहे. राज्यातील पहिले वाळू विक्री केंद्र श्रीरामपूर तालुक्‍यातील नायगाव येथे सुरु करण्यात आले असून, या केंद्राचा आढावा सोमवारी (दि.15) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरांना मोफत वाळू देणार असल्याची घोषणा केली. नायगाव डेपोतून आत्तापर्यंत 237 … Read more

वाळूचा तीन तिघाडा! नवीन धोरण… आंदोलनाचे इशारे… वाळूचोरी सुरूच…

राजेंद्र वाघमारे नेवासा  – एकीकडे महसूल प्रशासन नवीन वाळू धोरणाच्या आधारावर वाळू डेपो सुरू करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे या वाळू डेपोला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असून, याबाबत ग्रामस्थ आता आंदोलन करण्याच्या तयारीत उतरले असून, यासाठी उच्च न्यायालयात ग्रामस्थांनी धावही घेतली आहे. तिसरीकडे प्रवरा नदीपात्रातून चोरून वाळूउपसा सुरूच असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्यात पकडलेल्या … Read more

वाळूचा पहिला डेपो नगर जिल्ह्यात; 1 मेपासून 600 रुपयांत घरपोच वाळू

नगर – अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याबरोबरच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी, यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले वाळू गट आणि डेपो सर्वात प्रथम मंजूर झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वाळूचे नियंत्रण समितीने नऊ वाळू … Read more

1 मेपासून 600 रुपयांत मिळणार घरपोच वाळू; राज्यातील पहिले वाळू गट आणि डेपो मंजूर

नगर – अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याबरोबरच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी, यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले वाळू गट आणि डेपो सर्वात प्रथम मंजूर झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वाळूचे नियंत्रण समितीने नऊ वाळू … Read more

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्‍या; 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नगर – श्रीरामपूर, शेवगाव तालुक्‍यात सुरु असल्येल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्‍या आवळल्या आहेत. या कारवाईत चार ट्रॅक्‍टर, तीन ट्रॉली, एक ढंपरसह सहा ब्रास वाळू असा तब्बल 33 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर सात जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अर्शद शेख, (रा. खानापुर, … Read more

महाराष्ट्र शासनाने निश्चित केले वाळू विक्रीचे दर; आता एक ब्रास वाळू मिळणार ‘एवढ्या’ रुपयांना

मुंबई – राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये (रुपये 133 प्रति मेट्रीक टन) … Read more

आर्थिक हितसंबंधांमुळे राष्ट्रवादी आमदारांचे इशारे : मंत्री विखे

नगर – वाळू व गौण खनिजाअभावी जिल्ह्यात कुठेही विकासकामे ठप्प नाहीत. त्यामुळे या मुद्‌द्‌यावर आंदोलनाचे जे इशारे दिले जात आहेत. त्यांचेच बेकायदा उत्खनन व माफियांबरोबर असणारे आर्थिक हितसंबंध आता उघड होत आहेत. आता त्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद होत आहेत. म्हणून ते आता आंदोलनाचे इशारे देत आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

गाव बाळासाहेब थोरातांचे, मतदारसंघ मात्र मंत्री विखेंचा

अमोल मतकर संगमनेर – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता थोरात यांच्या मूळगावी आणि विखे यांच्या मतदारसंघातील जोर्वे गावातील ग्रामपंचायत निवडणूक लागली असून, ऐन थंडीत गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संगमनेर तालुक्‍यात एकूण 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, संपूर्ण तालुक्‍यासह जिल्ह्याचं लक्ष जोर्वे … Read more

‘…नाही तर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल’

मुंबई – गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. याच मुद्यावरून शिवसेनेने  सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला  आहे.  मोठा गाजावाजा करूनही भारतीय जनता पक्षाला प . बंगालात विजय मिळवता आला नाही … Read more