दाक्षिणात्य अभिनेत्याची मराठी सिनेमात दमदार एंट्री; ‘सरी’मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण

मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी अंबर लवकरच मराठी सिनेमामध्ये एंट्री करणार आहे. ‘सरी’ या चित्रपटात पृथ्वी अंबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या गाण्यामध्ये पृथ्वीची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर पृथ्वीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा … Read more

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना 25 हजार साड्यांची मदत

तुळजापूर – तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या 25 हजार साड्यांची मदत पूरग्रस्त भागामधील महिलांना पाठवण्यात येणार आहे. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या 25 हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत … Read more

‘सारी’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय 

औरंगाबाद : एकीकडे राज्यात  कोरोनाचे संकट असतानाच औरंगाबादेत ‘सारी’ (सिव्हिअरली ऍक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) रोगाचे ढग गडद होताना दिसत आहे. सारी आजाराने औरंगाबादेत आतापर्यंत १४ जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सारी आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी औरंगाबादमध्ये स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केल्याचे औरंगाबाद … Read more

नगर जिल्ह्यात “सारी’चेही

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर आता सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात बारा रुग्ण सापडले आहेत. यासर्वांवर उपचार सुरू असून जिल्हा रुग्णालयात सारीच्या रुग्णांसाठी 20 बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. “करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. … Read more

राज्यात ‘सारी’चे संकट; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू 

औरंगाबाद : देशात कोरोनाचे संकट असतानाच राज्यात आणखी एका नव्या रोगाचे संकट निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये सारीचे १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सारी रोगामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ मार्चला पहिला सारीचा दगावला होता. त्यानंतर २९ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान या दहा दिवसात सारी रोगाने ११ रुग्ण दगावल्याची माहिती मिळते आहे.  यावर बोलताना राज्याचे … Read more