पक्षाचा विश्वास सक्षमतेने सार्थ ठरवणार
सातारा -जिल्ह्यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत तळमळीने काम करून जिल्हाध्यक्षपदाची उंची वाढवलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रदेश कार्यकारिणीने जबाबदारी टाकली आहे त्यासाठी मी निश्चित पात्र ठरून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीमध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, असे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष … Read more