7 लाख 47 हजार विद्यार्थी ‘आधार’ नोंदणीविना; राज्यात विद्यार्थी लाभाच्या योजना सक्षमपणे राबविण्यास मोठा अडसर

डॉ. राजू गुरव पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अप अपडेशनबाबत शाळांना वारंवार सूचना दिलेल्या असतानाही शाळांकडून त्याकडे दुर्लक्ष केल जात आहे. राज्यातील तब्बल 7 लाख 47 हजार 721 विद्यार्थ्यांची अद्यापही आधार कार्डची नोंदणीच केली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे शासकीय योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून तो पूर्ण खर्च … Read more

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंतांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अखेर महापालिका प्रशासनाला वेळ मिळाला असून या शिष्यवृत्तीसाठी येत्या 9 ऑक्‍टोबर (गुरुवार) पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून देण्यात आली. अकरावीच्या प्रवेश फेऱ्या सुरू असल्याने तसेच 12 वी नंतरची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरूच … Read more

PUNE : पालिकेच्या शिष्यवृत्तीला उत्पन्न मर्यादा? राज्य शासनाच्या धर्तीवर निर्णय होण्याची शक्‍यता

पुणे – महापालिकेकडून इयत्ता दहावी-बारावीच्या गुणवंताना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य (शिष्यवृत्ती) दिले जाते. गुणांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीसाठी 15, हजार तर 12 वीसाठी 25 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा खर्च 20 कोटींवर गेला असून दरवर्षी लाभार्थींची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या योजनेला उत्पन्नाची मर्यादा घातली … Read more

आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांना दीड कोटी शिष्यवृत्ती

कोपरगाव – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 159 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आठव्यांदा आत्मा मालिकने मिळवला. या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अशी पाच वर्षांमध्ये प्रत्येकी 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार … Read more

आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मिळणार संशोधन अधिछात्रवृत्ती

मुंबई – राज्यातील 100 आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन अधिछात्रवृत्ती मिळणार आहे. याबाबत 3 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रोहित पवार, विजय वडेट्टीवार, डॉ. देवराव होळी, योगेश सागर, सुरेश वरपुडकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे संशोधन अधिछात्रवृत्तीबाबतचा प्रश्न उपस्थित केला … Read more

अन्‌ तिची व्यथा ऐकून डोळेच पाणावले…!

घरची आर्थिक स्थिती बेताची… दहावी आणि बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? पुढे कसे शिकायचे… आई-वडिलांनाही खूप शिकावे अशी इच्छा; पण एवढा पैसा नाही… नातेवाईक म्हणतात पोरीने शिकून काय करायचे… लग्न करून टाका… पण पुढे शिकण्याची जिद्द होती… वृत्तपत्रात शिक्षणाच्या मदतीबाबत वाचनात आले अन्‌ लगेच दूरध्वनी केला. दिशा परिवार का, असे विचारले. तिकडून राजाभाऊ … Read more

…तर हेच खरे कर्ते समाजसुधारक : स्मिता पानसरे

माजातील चौकट मोडण्याचे काम समाजसेवक करतात. त्या पद्धतीने समाजातील जो वंचित आहे, नाही रे वर्गातील आहे; त्यांना शिक्षण देऊन सुधारण्याचे काम दैनिक “प्रभात’ व दिशा परिवारातील समाजसेवक करत आहेत. हे बोलते कर्ते नाही, तर करणारे खरे कर्ते समाजसुधारक आहेत, असे प्रतिपादन सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे यांनी केले. आज समाजामध्ये अनेक हत्यारे आहेत. मात्र, … Read more

पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे : बी. एल. स्वामी

विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहणे आवश्‍यक आहे. वेळेचा योग्य पद्धतीने सदुपयोग करून खूप अभ्यास करा, अवांतर वाचन वाढवा, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांनी आतापासून नेतृत्व गुण अंगिकारले पाहिजेत व संभाषण कौशल्य वाढविले पाहिजे, असे मत दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी व्यक्‍त केले. विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. आपल्याला पुढे काय करायचे … Read more

पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत : चव्हाण

दिशा परिवार गेल्या 16 वर्षांपासून शिक्षणक्षेत्रामध्ये काम करत आहे. विद्यार्थी ही जात आणि शिक्षण हा धर्म मानून संस्था काम करत आहे. संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी घडावा, त्याचे कुटुंब उभे राहावे आणि समाजाप्रती त्याचे असणारे कर्तव्य पूर्ण करावे एवढीच अपेक्षा संस्था त्यांच्याकडून … Read more

मदतीचे मोल कधीही विसरू नका : प्रा. साळुंखे

आपल्या सगळ्यांना पूर्व- पश्‍चिम- उत्तर- दक्षिण या दिशा माहिती आहेत. पण आधुनिक समाजामध्ये तुमच्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी दिशा परिवार ही पाचवी दिशा काम करत आहे, असे मत श्री ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचे यश संवाद विभागाचे प्रमुख प्रा. देविदास साळुंखे यांनी व्यक्‍त केले. शिक्षणाची जिद्द आहे पण पैसा नाही, अशा विद्यार्थ्यांना दैनिक प्रभात व दिशा परिवार करीत असलेली मदत … Read more