दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’
मुंबई – सामाजिक असंतोष आणि द्वेषयुक्त वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ही बाब शिंदे-फडणवीस सरकारसाठी लाजिरवाणी आहे. या टिप्पणीची सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने असे का म्हटले याचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. तसेच औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत … Read more