पुणे जिल्ह्यातील यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू

थापलिंग यात्रेस प्रारंभ : नवसाचे बैलगाडे धावले पारगाव शिंगवे/मंचर : पौष पौर्णिमेनिमित्त सदानंदाचा यळकोटचा गजर आणि भंडारा खोबर्‍याची उधळण करित लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला गुरुवारी (दि. 25 ) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. या यात्रेपासून जिल्ह्यातील गावोगावांच्या … Read more

air pollution – दिल्लीत उद्यापासून शाळा उघडणार, हवा सुधारताच 3 निर्बंध हटवले जातील

air pollution – एनसीआरच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीत थोडी सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय राजधानीतील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाल्यामुळे, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CQAM) ने शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) Grap-4 चे निर्बंध हटवले. मात्र, सध्या GRAP-3 अंतर्गत सर्व निर्बंध कायम राहतील. BS-3 आणि 4 इंजिन असलेल्या वाहनांना अजूनही सूट देण्यात आलेली नाही. तर … Read more

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत..? या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात सर्वात मोठी अडचण काय असते तर ती म्हणजे कपडे वाळवण्याची.. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत. विशेष म्हणजे शहरात छोट्या जागेमुळे कपडे वाळवण्यासाठी अडचण येते. जास्त दिवस कपडे ओले राहिल्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी लागणे, अश्या समस्या निर्माण होतात. ओले कपडे वापरल्यास त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. पावसाळ्यात ओले कपडे सुकवणे कठीण काम असले … Read more

यंदा राज्यातील ऊस गाळप हंगाम ऑक्‍टोबरच्या पहिल्या दिवसापासूनच?

औरंगाबाद – महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम यावर्षी लवकर सुरू होईल, असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. यंदा ऑक्‍टोबरच्या पहिल्या दिवसापासून हा हंगाम सुरू होणार आहे, दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्याच्या शेवटी हा गळीत हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम साधारणपणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत चालतो. तथापि, 2021-22 हंगामात, पिकाच्या विक्रमी उत्पादनामुळे गाळप प्रक्रिया मे … Read more

हापूस आणि केशर आंब्याची हंगामातील पहिली खेप जपानला निर्यात

मुंबई : निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवार, 26 मार्च रोजी जपानला निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी … Read more

Pro Kabaddi : यंदाच्या हंगामातील रायडर्सच्या 5 सर्वोत्तम जोड्या

मुंबई : आक्रमक आणि भक्कम चढाईपटूंची भागीदारी कोणत्याही क्षणी कबड्डीचा सामना फिरवू शकतात. प्रो कबड्डी लीगमध्येही असे अनेक चढाईपटू आहेत जे त्यांच्या एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला एकहाती सामना जिंकूण देऊ शकतात. त्यामुळे, प्रत्येक संघ लिलावात उच्च-गुणवत्तेच्या चढाई पटूंना आपल्या संघात समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या लेखात आपण प्रो कबड्डी लीगच्या 8 हंगामातील पाच सर्वोत्तम चढाईपटूंच्या … Read more

श्रीनगरात नोंदवले या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान

श्रीनगर – काश्‍मीर खोऱ्यात सध्या कडाक्‍याची थंडी पडली असून श्रीनगर शहरात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान उणे 6 अंश सेल्सियस इतके होते. शुक्रवारच्या तापमानापेक्षा हे तापमान 2.2 अंशांने घटले आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगराचे तापमान उणे 3.8 अंश सेल्सियस इतके होते. बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील आजचे तापमान उणे 8.5 सेल्सियस इतके … Read more

#IPL2021 | उमरान नव्हे जम्मू एक्‍सप्रेस

दुबई – आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जम्मू काश्‍मीरचा नवोदित गोलंदाज उमरान मलिक याने पदार्पण साजरे करताना आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्यांनाच आश्‍चर्यचकीत केले आहे. त्याने 153 किलो मीटर प्रतितास इतक्‍या प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू यंदाच्या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली तेव्हा उमरान गोलंदाज म्हणून सहभागी झाला होता. त्याला स्पर्धेत खेळण्याची … Read more

मुंबईतील स्थानिक क्रिकेट मोसमाचा तालीम स्पर्धेने प्रारंभ

मुंबई – मुंबईतील स्थानिक क्रिकेट मोसमाला यंदा येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. त्यातही शहरातील मानाच्या समजल्या जात असलेल्या तालीम करंडक स्पर्धेने स्पर्धात्मक क्रिकेटला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येत्या 29 ऑक्‍टोबरला एमसीएकडून एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात … Read more

#TeamIndia : गेल्या वर्षीचे उट्टे यंदाच्या वर्षात भरुन निघणार

नवी दिल्ली – करोनाच्या धोक्‍यामुळेगेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात झालेल्या स्पर्धांचे उट्टे यंदाच्या वर्षात भरून निघणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या मोसमातील भरगच्च कार्यक्रम जाहीर केलाआहे. करोनामुळे गेल्या वर्षी क्रिकेट ठप्प झाले होते. अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या तसेच काही स्पर्धा लाबणीवर टाकल्या गेल्या. त्यामुळे खेळाडूंचे आर्थिक नुकसान तर झालेच मात्र, स्पर्धाच सुरु नसल्याने तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना … Read more