पुणे | राष्ट्रीय संधिवात परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे असे मत राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान आणि ऋतू बदल, प्रदूषण, आहार आणि पारंपरिक उपचार पद्धती यांचा संधिवातावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या वतीने आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठ हॉस्पिटल विभागप्रमुख डॉ. कविता कृष्णा, सेंटर फॉर र्‍हुमॅटिक … Read more

ऋतू बदल आणि त्वचेची काळजी

सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्‍यात माहिती. आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो. आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने … Read more