पुणे | राष्ट्रीय संधिवात परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे असे मत राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान आणि ऋतू बदल, प्रदूषण, आहार आणि पारंपरिक उपचार पद्धती यांचा संधिवातावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या वतीने आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठ हॉस्पिटल विभागप्रमुख डॉ. कविता कृष्णा, सेंटर फॉर र्हुमॅटिक … Read more