रेल्वे तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी अजूनही ‘वेटिंग’वरच; विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना फटका
मुंबई : काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे करोना काळात वाढलेले तिकीट दर ३० टक्क्यांनी कमी होऊन पूर्वी इतके झाले. मात्र अजूनही प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे. प्रवासी आता सवलतीच्या … Read more