“धर्माच्या नावे सुरू असलेला अतिरेक थांबावा”ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांचे मत

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – आज आपल्यासमोर भांडवलशाहीला समजावून घेण्याचे मुख्य आव्हान आहे. भांडवलशाही ही धर्मव्यवस्थेचा अत्यंत चलाखीने उपयोग करून घेते, हे सुरूवातीला काही मूलतत्ववाद्यांवरून आणि आता देशात वाढत चालणाऱ्या धर्मसंस्थांवरून लक्षात येते. धर्माच्या नावाने सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे भारतानेही श्रीलंकेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब … Read more