भारताची आर्थिक परिस्थिती बिघडली, रोजगार निर्मिती मंदावली

अलिबाग – देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. विषमता वाढत चालली आहे. रोजगार निर्मिती होत नाही. शिक्षण, आरोग्याचे खाजगीकरण होत चालले आहे. याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडे सशक्त धोरण नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे सहयोग पतसंस्थेच्या अलिबागच्या वतीने आयोजित भारताची विद्यमान अर्थव्यवस्था या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत … Read more