Divya Deshmukh : ‘खेळ नाही, केस-कपडे-चेहरा पाहतात..’ भारतीय बुद्धिबळपटू दिव्याचे प्रेक्षकांवर गंभीर आरोप, जाणून घ्या…काय आहे प्रकरण

Divya Deshmukh calls out misogyny in chess – आघाडीची भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे नुकत्याच पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत प्रेक्षकांकडून लैंगिक वर्तनाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप केला आहे. दिव्याने म्हटले आहे की, सामना सुरु असताना प्रेक्षक तिचे केस, कपडे आणि अप्रासंगिक गोष्टींवर लक्ष वेधत होते. गेल्या वर्षी … Read more

मुंबईच्या ‘या’ महाविद्यालयात बुरखा बंदी?; विद्यार्थ्यांनी केला गंभीर आरोप

मुंबई :  मागच्या वर्षी कर्नाटक मध्ये शिक्षण संस्थेत बुरखा घालून प्रवेश करण्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. चेंबूर येथील एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयात बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुपारी महाविद्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान यंदापासून महाविद्यालयाने गणवेश लागू केला असून त्याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती, … Read more

सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले गंभीर आरोप,’dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक’

अभिनेता सलमान खानच्या होम प्रॉडक्शन ‘दबंग 3’ मध्ये काम करणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हेमा शर्मा उर्फ ​​वायरल भाभी हिने धक्कादायक दावा केला आहे. हेमा म्हणते की 2019 मध्ये जेव्हा ती सलमान खानला भेटायला आणि फोटो काढण्यासाठी पोहोचली तेव्हा सलमानच्या बॉडीगार्डने तिच्याशी गैरवर्तन केले. त्या घटनेची आठवण करून देताना, हेमा म्हणाली, “मला ‘दबंग 3’ … Read more

“राज्यातील बेपत्ता महिला-मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या”; रुपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, याविशषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी राज्यातील बेपत्ता महिलांची त्यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी  केला आहे. … Read more

“शाकाहारी टूथपेस्ट सांगून माशांच्या हाडांचा…”; जितेंद्र आव्हाडांचा पतंजली आणि रामदेव बाबांवर गंभीर आरोप

मुंबई : पतंजली कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याता फिशबोन म्हणजेच माशांच्या हाडांचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. याच मुद्द्यावरून … Read more

“चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका…”; किरीट सोमय्यांचे ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिला,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीला मुलाने ठेका दिला, असाही आरोप केला. किरीट सोमय्या यांनी … Read more

“ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील,” असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला. आज सकाळी माध्यमांशी बोलताना नारायण … Read more

मित्रपक्ष संपवण्याच्या शरद पवारांच्या आरोपाला फडणवीस म्हणाले,’शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे’

मुंबई : देशात सध्या राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देहासाचे राजकारण बदलण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचे  उदाहरण देत अकाली दलाला भाजपनेच संपवल्याचा आरोप … Read more

शरद पवारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले,”भाजप त्यांच्याच मित्रपक्षांना संपवतो कारण…”

मुंबई : देशात सध्या राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देहासाचे राजकारण बदलण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचे  उदाहरण देत अकाली दलाला भाजपनेच संपवल्याचा … Read more

“मोदींनी त्यांच्या मित्रांचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले”; अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपाने आपल्या मित्रांचे १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा आरोप केजरीवालांनी केला. तसेच मोदी सरकारने कर्जमाफी केलेल्या उद्योजकांनी भाजपाला किती देणगी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. आपने याबाबतचा केजरीवालांचा व्हिडीओ ट्वीट केला … Read more