सातारा : आमदार शिंदे यांनी अधिवेशनात दूध आंदोलनाबाबत उठवला आवाज

पुसेगाव – सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर मिळावेत या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करून, निषेध व्यक्त केला होता. काल त्यास अनुसरून कोरेगाव विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला व शेतकऱ्यांच्या प्रताप जाधव म्हणाले, या अधिवेशनात सरकारने दुधासंदर्भात विषय घेतला नाही तर शिवसेना यापेक्षाही आंदोलन उभारेल … Read more

PUNE : ऑनलाइन डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

पुणे – इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने ओला-उबेर-स्विगी-झोमॅटो कंपन्यांच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी लाक्षणिक बंद पुकारला. यामध्ये काही वगळता अन्य संघटनांनी सहभाग घेतल्यामुळे डिलिव्हरी सेवा बंद ठेवण्याची वेळ आली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. “मोबाइल ऍपद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह … Read more

विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान म्हणाले,”हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन असेल”

Parlaiment Special Session:  आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनाचा मुख्य अजेंडा काय असेल हे अजूनही सरकारकडून सांगण्यात आले नाही. मात्र आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन असेल असे म्हणत विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली. संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

धमक्यांचे सत्र सुरूच! छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यानंतर रवी राणांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती : राज्यात शिंदे-भाजप यांच्यासोबत हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाले आहे. या नव्या राजकीय समीकरणानंतर राज्यात धमक्यांचे सत्र सुरु झाले आहेत. मागील दोन दिवसात दोन मोठ्या नेत्यांना धमक्या आल्यानंतर आता आणखी एका आमदाराला जीवे मारण्याची धमकी आली आहे. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका व्‍यक्‍तीने अश्लील शिवीगाळ करत … Read more

“हिंजवडी, माण, मारुंजी गावांची स्वतंत्र नगरपरिषद करा”; आमदार थोपटे यांची अधिवेशनात मागणी

मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी हिंजवडी – आयटी पार्क लगतची हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट न करता या गावांची “क’ दर्जाची स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 23) विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान केली. थोपटे यांच्या या मागणीबाबत राज्यातील शिंदे-भाजप सरकार काय निर्णय घेते याकडे आता … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भाजप खासदारांची शाळा; म्हणाले,”अगोदर स्वत:ला बदला नाही तर …,”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांची चांगलीच शाळा  घेतली असल्याचे समोर आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्व खासदारांनी रोज  संसदेत हजेरी लावण्यासाठी सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी खासदारांना “जर तुम्ही स्वत:मध्ये बदल केले नाहीत, तर भविष्यात योग्यवेळी बदल केले जातील,” असा इशाराही दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका … Read more

तीन वर्षात मोदींच्या तीनशे लाख कोटींच्या घोषणा ; चिदंबरम यांनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली  – गेल्या तीन वर्षातील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी शंभर लाख कोटी रूपयांच्या विकास योजनांची घोषणा केली आहे. तीन वर्षात तब्बल तीनशे लाख कोटी रूपयांच्या घोषणा करून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक खर्चाच्या विकासाच्या योजना लोकांपुढे ठेवल्या आहेत, त्याबद्दल लोकांनी आनंदी असायला हवे आहे, अशी खिल्ली ज्येष्ठ कॉंग्रेस नेते … Read more

बोगसगिरीचे ‘शिक्षण’ : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत 23 हजार बोगस विद्यार्थी

डॉ.राजू गुरव पुणे  – धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवते. तिचा लाभ घेण्यासाठी राज्यातील तब्बल 23 हजार बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे शाळांचेही धाबे … Read more

अधिवेशनात महिलांवरील हल्ल्याबाबत कडक कायदा आणणार

उपमुख्यमंत्री अजित पवार ः नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय सांगली :  महिलांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विचार करता याबाबत कडक कायदा आणण्यात येईल.मात्र याबाबत सर्वच पक्षांनी कसल्याही पद्धतीचे राजकारण आणता कामा नये. याबाबत येत्या  योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ दोन लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या … Read more