nagar | जिल्ह्यातील सर्व गोशाळांना ११ लाख रुपयांचा चारा
राहुरी, (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे राजू शहा यांनी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना अकरा लाख रुपयांचा चारा पाठविला असल्याची माहिती राहुरी फँक्टरी येथील श्रीकृष्ण गोशाळेचे ललित चोरडिया यांनी दिली. दुष्काळानिमित्त दोन महिने चारा पुरवण्यात यावा, अशी विनंती चोरडिया यांनी त्यांच्या ट्रस्टला केली होती. त्यांच्या ट्रस्टने ती मान्य करून … Read more