satara | कोटेश्वर टाकीला पाणी गळती लाखो लिटर पाणी वाया
सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरात पाण्याची तीव्र टंचाई असून शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. मात्र, कोटेश्वर टाकीला कमी दाबाने पाणी येणे आणि गळती लागून पाणी वाया जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गळतीचे पाणी ओढ्यातून वाहून जात असल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. टाकीचा व्हॉल्व खराब असल्यामुळे पाण्याचे नियमनं … Read more