छत्रपती शाहू महाराजांनी मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड शासकीय बंधनातून मुक्त
कोल्हापूर-कुमरी शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क, शाहूवाडीतील मौजे मरळे येथील 35 मागासवर्गीय कुटूंबांना मालकी हक्काने जमीन, चंदगडमधील हेरे सरंजाम जमिनीचा निर्णय आणि मौजे लिंगनुर दुमाला ग्रामस्थांसाठी भूखंडाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोटीतीर्थ येथे मातंग वसाहतीसाठी दिलेले भूखंड आता शासकीय बंधनातून मुक्त झाले आहेत. ‘ब’ … Read more