‘मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीवारीची गरज….’; बाळासाहेब थोरात यांचा शिंदे–फडणवीस सरकारला टोला

Balasaheb Thorat – आरक्षणाचा मुद्दा सभागृहात गाजत असून गुरुवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी दिल्लीवारीची गरज असून, एखाद्या दिल्लीवारीतून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असा टोला शिंदे–फडणवीस सरकारला लगाविला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधानसभेत आरक्षणाच्या 293 प्रस्तावावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी तुम्ही काम करत आहात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती … Read more

सातारा – संगणकीकृत सोसायट्यांमधून पारदर्शक सेवा शक्‍य

सातारा – केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण करण्याचा महत्वाकांशी प्रकल्प सध्या राज्यात सुरु आहे. देशातील जवळपास 63 हजार विकास सेवा संस्था एक सॉफ्टवेअर प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत. त्यात राज्यातील जवळपास 12 हजार संस्था जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे विकास सेवा संस्थाच्या कामकाजामध्ये एकसूत्रता राहणार असून, शेतकऱ्यांना जलद, अचूक व पारदर्शक सेवा मिळणार आहे, … Read more

सरकारची राजकीय दहशत आदित्य ठाकरे झुगारून लावतील

कराड  – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून राजकारणाचा वापर करत नागरिकांना दहशतीखाली ठेवले जात आहे. नुकतेच बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झालेले प्रवेशही याच दहशतीचा एक भाग होता. या पार्श्वभूमीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनंतर आदित्य ठाकरे कराड-पाटण दौऱ्यावर येणार असून जनतेला या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन करून त्यांची दहशतही ते झुगारून लावतील, असे मत शिवसेना उध्दव बाळासाहेब … Read more

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच,’मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान करण्यासाठी BJP आमदारांना त्याग द्यावा लागेल’

मुंबई – राज्यात शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन एक वर्ष उलटले असून त्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे वर्षभरापासून मंत्रिपदासाठी असलेली प्रतीक्षा सर्वच शिंदे गटातील आमदार करत होते. त्यातच अजित पवार गटाच्या नऊ जणांचा अचानक मंत्रिमंडळ समावेश झाल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमधील अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे. याच मुद्द्यावरून दोन आमदारांत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. तर … Read more

NCP पक्षाची संकट मोचक सोनिया दुहानने व्यक्त केला विश्वास,’अजित पवारांचं बंड २०१९ प्रमाणेच आत्ताही मोडू..’

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्याबरोबर घेत  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.  स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतर नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या राजकीय नाट्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली. आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत.   तब भी हम जीते थे आज भी हम जीतेंगे :- सोनिया दुहन#SharadPawar#SupriyaSule #SoniaDoohan@NCPspeaks … Read more

ठरलं तर ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांसह शिंदे गटातील काही नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त मिळाला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात येत्या १० ते १२ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ … Read more

“आत्ता निवडणूका घ्या चोर कोण आणि शोर कोण स्पष्ट होईल” मोर्चातून संजय राऊत यांचं शिंदे फडणवीस सरकारला आव्हान

मुंबई – राज्यात सत्तांतराला वर्षपूर्ती झाली असून महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार … Read more

अंतिम निर्णयापर्यत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नाही ! शिंदे फडणवीस सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही

मुंबई – औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर म्हणून करण्यात आले आहे. या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद … Read more

‘..तर वारकऱ्यांवर लाठीमारची घटना टळली असती’ आळंदी मंदिर प्रशासनाने स्पष्टच सांगितले

आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. ११ जून रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली होती. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे आता या सर्व प्रकरणातील दुसरी बाजू समोर आली. पोलिसांना रेटून वारकरी पुढे जात … Read more

न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका.. – देवेंद्र फडणवीस

पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे किरकोळ झटापट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत … Read more