शिर्डी वादावर काय म्हणाले विखे पाटील ?
मुंबई : शिर्डी वादावर भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थ समाधानी असल्याचे विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर ग्रामस्थांशी चर्चा केली. यावर विखे पाटील यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, शिर्डी वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा समाधानकारक होती. आमचा कोणत्याही … Read more