“काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला” ; राजेश क्षीरसागर यांचा हल्लाबोल

Rajesh Kshirsagar।

Rajesh Kshirsagar। काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिली गेली आहे. यावरच आता शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, काँग्रेसच्या नेत्याने पराभव समोर दिसत असल्याने लोकसभा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराज  यांच्या गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचं काम केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. राजेश क्षीरसागर … Read more