शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सोसायटीचा वाटा सिंहाचा

सातारा – आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी विकास सेवा सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गाव पातळीवरील सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये सोसायटीचा वाटा सिंहाचा असतो, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. निगडी वंदन (ता. सातारा) येथील सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते … Read more

टोलनाके चालवणारे राजघराण्यात कसे जन्माला आले?

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांनी अजिंक्‍य उद्योग समूहाबद्दलचे तुणतुणे वाजवणे त्यांनी बंद करावे. अजिंक्‍यतारा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल साडेतीनशे कोटी रुपयांची आहे. या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. अशी एखादी संस्था उदयनराजे यांनी उभी केली आहे काय, खासदारांचे टोलनाक्‍याचे अर्थकारण संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. असे टोल नाके चालवणाऱ्या … Read more

‘देवाची शप्पथ सांगतो, मी भ्रष्टाचार केलाय तर, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन’ – उदयनराजे भोसले

सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सध्या शहरातील विकासकामांवरून कलगीतुरा रंगला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशात खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर शिवेंद्रराजे यांनी  सातारा विकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.  या आरोपांवर  आता प्रतिक्रिया देत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना थेट आव्हानच दिले आहे. माध्यमांशी बोलतांना … Read more

पेंटिंग काढण्यापेक्षा विकास करून नाव मिळवा

सातारा -साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा पूर्णपणे बालिशपणाचे लक्षण आहे. पेंटिंग त्रयस्थांनी काढले असते तर समजणे शक्‍य होते. पण त्यांच्याच बगलबच्चांनी त्यांचे पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. पेंटिंग काढण्यापेक्षा लोकांच्या सेवेची विकास कामे करून नाव मिळवा, असा जोरदार प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे … Read more

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशाचा कायापालट

सातारा  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून विविध लोकोपयोगी योजना राबवल्या असून त्याचा थेट लाभ खेडोपाड्यातील गोरगरीब जनतेला होत आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशनमुळे पिण्याचे पाणी प्रत्येकाच्या घरात मुबलक प्रमाणात मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये थेट बॅंक खात्यात जमा होत आहेत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत … Read more

उधळपट्टी केल्यास शासनाकडे तक्रार करू

सातारा  -सातारा शहराच्या हद्दवाढीतील भागाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे. या निधीची पालिकेने उधळपट्टी केल्यास आम्ही राज्य सरकार किंवा नगर विकास विभागाकडे तक्रार करू, असा स्पष्ट इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. सातारा शहराची विकास कामे ही लोकांसाठी होतात का ठेकेदारांसाठी, असा टोलाही त्यांनी सातारा विकास … Read more

हद्दवाढ भागातील पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावा

सातारा -शहरासह हद्दवाढ भागासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही. प्रशासनाने नियोजित व हद्दवाढ भागातील पायाभूत कामे तातडीने हाती घेऊन ती मार्गी लावावीत,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या. सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, अधिकारी व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी आढावा … Read more

मराठा आरक्षणात लोक अंगावर घेवुन ज्यांना साथ दिली त्यांना काही दिवसात कळेल : शिवेंद्रराजे भोसले

प्रतिनीधी पाचगणी  –  जावली पंचायत समितीच्या निवडणुकीत सायगाव गट ओपन आरक्षण असताना देखील काहींना आता वेगळे मार्ग धरलेले आहेत. पण त्यांना योग्य वेळेला ते पण कळेल की त्यांच्या मागे समाज किती राहीला आणि किती राहीला नाही. हे लोकांना पण दिसेल किंवा ज्यांना ताकद दिली ज्यांना अगदी मराठा आरक्षणामध्ये सगळे लोक अंगावर घेऊन ज्यांच्या मागे ताकदीने … Read more

सातारा : कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होणार

सातारा – वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांच्या जीवनदायी कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. अजित पवार यांनी  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून या प्रकल्पाला मंजूरी दिली होती. त्याच पवारांनी काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंच्याच मागणीवरुन या प्रकल्पासाठी वाढीव 58 कोटी निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यापैकी 25 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सातारा पालिकेकडे नुकताच वर्ग झाला … Read more

सातारा जिल्ह्यातील वाहनांच्या टोलमाफीबाबत खासदारांनी निर्णय घ्यावा

सातारा – गेल्या अनेक वर्षांपासून आनेवाडी टोल नाक्‍याचा प्रश्न गाजत आहे. रस्ते दुरुस्ती व स्थानिकांसाठी टोलमाफी या प्रश्नांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार जिल्हा प्रशासनाला जुमानत नाही, ही वस्तुस्थिती आहे. टोलबाबत खा. उदयनराजेंनी घेतलेली भूमिका रास्त आहे. खेड-शिवापूर टोल नाक्‍याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन एमएच-12 व एमएच-14 पासिंग असलेल्या वाहनांसाठी टोलमाफी … Read more