Jasprit Bumrah: “कधीकधी शांत राहणेच…”, बुमराहच्या इंस्टाग्राम स्टोरीनंतर उडाली खळबळ

Mumbai Indians : भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा सर्वात खास गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज, मंगळवारी, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. जसप्रीत बुमराहच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, कधी-कधी शांत राहणे हे सर्वोत्तम उत्तर आहे. बुमराहची ही इंस्टाग्राम स्टोरी पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि … Read more

साऊथ अभिनेत्री मन्नाराने किसिंग व्हिडिओवर सोडले मौन

मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि साऊथ अभिनेत्री मन्नारा चोप्रा नेहमीच दक्षिण चित्रपटसृष्टीत चर्चेत असते मन्नारा चोप्राचा ‘थिरागबदरा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याचबरोबर मन्नारा चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. मन्नारा चोप्रा नुकतीच तिच्या  ‘थिरागबदरा’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचली होती.     View this post on Instagram   A post shared by Viral … Read more

शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले,”येत्या काळात आणखी तमाशा होणार, पंतप्रधान…”

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव प्रकरणी त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हा विरोधी आघाडी भारताचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच देशात आणखी काही मोठे घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. रविवारी 6 ऑगस्ट, 2023 त्यांनी … Read more

मणिपूरच्या भाजपा आमदाराचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर; म्हणाले,”मौन सोडण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल व्हावा लागला हे दुर्दैवी…”

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांची  धिंड काढण्यात आली. त्याच बरोबर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओची दखल घेत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता मणिपूरमधील भाजपाच्या एका आमदारानेच मोदींना घरचा आहेर दिला आहे. मणिपूरमधील सत्ताधारी … Read more

तुमच्या मौनामुळे द्वेषाच्या आवाजाला प्रोत्साहन ; आयआयएमचे विद्यार्थी, प्राध्यापकांचे मोदींना पत्र

बंगळुरू/अहमदाबाद – तुमच्या मौनामुळे द्वेषाच्या आवाजाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आक्षेप नोंदवत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात द्वेषमुलक वक्तव्ये आणि अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई मेल केलेल्या या पत्रावर 183 जणांच्या स्वाक्षरी आहेत. त्यात आयआयएम बंगळुरूच्या 13 तर आयआयएम अहमदाबादच्या तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.आपल्या … Read more

अग्रलेख : पंतप्रधानांनी मौन सोडावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले काही महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी देशात सर्वत्र झालेले चक्‍काजाम आंदोलन पाहता आणि त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मौन सोडायला हवे.  दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

चीनच्या घुसखोरी बद्दल पंतप्रधानांचे मौन का? राहुल गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली – चीनच्या घुसखोरीबद्दल पंतप्रधानांनी मौन का बाळगले आहे असा सवाल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून लडाख मधील आपला प्रदेश बळकावला आहे. पण त्यावर मोदी अजिबातच गप्प असून ते गायब झाले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात या तणावाच्या संबंधात आणि तेथे झालेल्या … Read more

धोनीचा निर्णय झालाय, लवकरच जाहीर होईल

मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवड समितीशी चर्चा केली होती, त्याने आपल्या कारकिर्दीबाबत निर्णय घेतला असून ते समितीला सांगितलेला आहे, लवकरच तो जाहीर करेल, असे भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर आता प्रसाद यांनी याबाबत तोंड उघडले असून यापूर्वी माध्यमांशी … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आजपासून मौनव्रत

मुंबई : महिलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी प्रक्रिया जलद व्हावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धीत मौनव्रत धारण करणार आहेत. या आंदोलनासंदर्भात हजारे यांनी 10 डिसेंबरला पंतप्रधानांना तर 13 डिसेंबरला राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. हैदराबादमध्ये तरुणीला अत्याचार करून जिवंत जाळणाऱ्या चार आरोपींचा … Read more