उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार

खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा मुंबई : कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्याच बरोबर गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रिया अधिक सोपी करणार … Read more