Congress Criticism Smriti Irani : जागतिक उपासमार निर्देशांकावरून स्मृती इराणींवर काँग्रेसचा निशाणा ; म्हणाले,”तुम्ही देशाच्या मंत्री, तुमच्याकडून हे ऐकणं दुर्दैवी

Congress Criticism Smriti Irani :  जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये (Global Hunger Index 2023 )देशाची झालेली घसरण सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. १२५ देशांच्या या यादीत भारताचे स्थान १११वं आहे. गेल्या वर्षी भारत यादीत १०७व्या स्थानावर होता. या वर्षी त्यातही घसरण होत १११ व्या स्थानी भारताची घसरण झाली आहे. त्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध … Read more

अखेर बच्चू कडूंची खदखद बाहेर; म्हणाले,”मला भाजपमध्ये खूप त्रास, मित्रांसाठी फिल्डिंगचे धंदे त्यांनी बंद करावे”

Bacchu Kadu : राज्यात आजपर्यंतचे सर्वात मोठे बंद शिवसेनेत झाले आणि सत्तेत असणारे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गटाने भाजपसोबत(BJP) हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिंदे गटाला शिवसेनेचा मित्रपक्ष असणारा प्रहार जनशक्ती हा पक्ष देखील येऊन मिळाला. मात्र काही काळापासून प्रहार आणि भाजपमध्ये खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच प्रहार … Read more

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्षांचे परदेश दौरे रद्द; आदित्य ठाकरे म्हणाले,”यह डर अच्छा है….माझ्या टीकेनंतर…”

Aaditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे परदेश दोरे एकापाठोपाठ रद्द झाले आहेत. या रद्द झालेल्या दौऱ्यावरून आता विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या परदेश … Read more

‘त्यांना’ सनातन धर्मांची जी चिंता वाटते ती पोकळ अन् भंपक ; रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचा भाजपला टोला

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री व स्टॅलिनपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता याच मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, या वादात आता योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी काशीमध्ये सनातन धर्मावर बोलणाऱ्यांवर टीका केली होती. त्यालाच ठाकरे गटाकडून आता उत्तर … Read more

सुप्रिया सुळे म्हणाल्या,”आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर..”

मुंबई : देशात सध्या इंडिया आणि भारत या नावावरून गदारोळ सुरु आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीच नाव ‘इंडिया’ ठेवल्याने केंद्र सरकारने देशाचे नावच बदलण्याचा घाट घातला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण … Read more

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना ठणकावले; म्हणाले,”तुम्ही काम बंद करूनच दाखवा”

नवी दिल्ली : पंजाबमधील पटवारी व प्रशासनातील इतर असे २ हजाराहून जास्त कर्मचारी वेतन व इतर प्रमुख मागण्यांसाठी संप करण्याचा विचार करत आहेत. त्यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपावर जाण्याचा इशारा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना “तुम्ही काम बंद करून तर दाखवा” असा थेट इशाराच  दिला आहे. पंजाबमधील पटवारी … Read more

“असतील तिथून त्यांना उचलून…”; संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्यांची आक्रमक भूमिका

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.  विरोधी पक्षांनी संभाजी भिंडेवर तातडीने कारवाई  करत त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता संभाजी भिडेंचा मुद्दा विधिमंडळात गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित  विधानसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ … Read more

“ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला…” ; भाजपने अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर थांबवून ठेवल्याने मनसैनिकांनी रविवारी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड करत प्रचंड नुकसान केले होते. दरम्यान आता या प्रकारावरून भाजपने अमित ठाकरे यांचे कान टोचले आहेत. “टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायला शिका आणि शिकवा,” असा हल्लाबोल भाजपाने अमित ठाकरेंवर केला आहे. दरम्यान, भाजपच्या या … Read more

“तुम्ही स्वत:ला माफ करू शकणार का?”; वळसे-पाटलांची राजकीय कारकीर्द मांडत रोहित पवारांचा खोचक सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षातील ८ आमदारांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. तर स्वतः अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे शरद पवार गटाकडून आता अजित पवार गटाला लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील … Read more

“शिंद्यांची भाकरी करपली…नवी चूल, नवा तवा”; ठाकरे गटाकडून मोदी, शाहांवर सडकून टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या  राजकारणात एका बंडाला वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बंडाने पुन्हा एकदा सत्तेचे समीकरण पूणर्पणे बदलून टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपासोबत हातमिळवणी करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण यावेळी ते एकटे गेले नाहीत तर त्याच्यासोबत ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. ३५ ते ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा … Read more