अधिक चांगल्या झोपेसाठी

झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपु-या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून सिद्ध झाले आहे. अपु-या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेचे कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून आले आहे. पुरेशी झोप मिळत नसेल, तर मेंदूचे व शरीराचे … Read more

‘भारत बंद’ यशस्वी करून झोपेचे सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला जागे करा : अशोक चव्हाण

मुंबई  –  पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन देशव्यापी झालं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. सर्व चर्चा निष्फळ होत आहेत. कृषी कायद्यात कुठल्याही परिस्थितीत बदल करायाचा नाही … Read more

निद्रानाशाची चिंता सोडा, ‘हे’ घरगुती उपाय ठरतील रामबाण इलाज !

निरोगी राहण्यासाठी चांगली आणि गाढ झोप घेणे खूप आवश्यक आहे.  सध्या बरेच लोक निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त आहेत.  चुकीचे खाणे आणि बदलती जीवनशैली यामुळे ही समस्याही वाढली आहे.  तज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.  झोपेच्या अभावामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. जर रात्री आपली झोप पूर्ण होत नसेल तर … Read more

#JNU : निदर्शने होत असताना दिल्ली पोलीस झोपले होते का?- रोहित पवार

मुंबई : जेएनयूत रविवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सगळीकडे उमटले आहेत. मुंबईतील निषेध आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन करायचंच नाही का?, असा प्रश्न त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना विचारला. निर्दर्शने कोणत्याही बाहेरील वयक्तीना विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी पास घ्यावा लागतो मग विद्यापीठात गुंड घुसलेच कसे? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विद्यार्थी शांततेच्या … Read more

योगी सरकार झोपा काढतय का ? – अखिलेश यादव

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात झालेल्या हिंसाचारात पश्चिम बंगालमधील लोकांचा सहभाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे . सरकारच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करीत योगी सरकार झोपा काढीत होते का? असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी अखिलेश यादव यांनी बलात्कार पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते. दरम्यान … Read more