इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी सेवाभावी संस्थांचा पुढाकार; परिक्रमा, पदयात्रांतून जनजागृती
आळंदी – तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणीला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी काठावरील बहुतांश गावांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणीत सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांचे केमिकल मिश्रित पाणी थेट इंद्रायणी पात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. आषाढी कार्तिकी यात्रा, संत तुकाराम बिज तसेच वर्षभर देहू-आळंदीला … Read more