Pune: आता पोस्टमनही करणार सर्वेक्षणाचे काम; सुर्यघर योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी

पुणे : आता पर्यंत केवळ नागरिकांचे टपाल पोहचविण्याची जबाबदारी असलेले पोस्टमन लवकरच राज्यभरात सर्वेक्षणाचे काम करताना दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रधानमंंत्री सुर्यघर योजनेचे सर्वेक्षणाचे काम हे भारतीय डाक विभागातील सर्व पोस्टमन यांना देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण बुधवारपासून पोस्टमन घरोघरई जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या पोस्टमनला सहकार्य करावे … Read more

आता सोलर पॅनलच्या कचऱ्याची वाढती चिंता

2050 पर्यंत तब्बल वीस कोटी टन कचरा होणार निर्माण नवी दिल्ली : सर्वात स्वच्छ ऊर्जा म्हणून सोलर ऊर्जेकडे पाहिले जाते वतावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करून पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यामध्ये सौर ऊर्जेने मोठा हातभार लावला आहे. पण येत्या काही वर्षांमध्ये या सौरऊर्जेसाठी वापरण्यात येणाऱ्या सोलर पॅनलची विल्हेवाट कशी लावायची हा एक नवीन प्रश्न निर्माण होणार आहे. 2050 … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिका झोपडपट्‌टीत उभारणार सोलर पॅनल

प्रायोगिक तत्त्वावर करणार उभारणी : पालिकेचा पुढाकार पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील शांतीनगर, विठ्ठलनगर आणि दत्तनगर या तीन झोपडपट्ट्यांमधील घरांना सोलर पॅनेलद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना थेट पद्धतीने कंत्राट देण्यात येणार आहे. झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरामध्ये सोलर पॅनेलद्वारे … Read more

लोणावळा ते खंडाळादरम्यानचा रेल्वे मार्ग होतोय ‘ग्रीन’

पुणे – भारतीय रेल्वे 2030 पर्यंत कार्बनमुक्‍त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मध्य रेल्वेदेखील पुढाकार घेणार असून, लोणावळा ते खंडाळादरम्यानचा पट्टा “ग्रीन’ मार्ग होत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. लोणावळा स्थानकात सौरऊर्जेचा वापर होत आहे. याशिवाय, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासह विविध बाबींमध्ये “ग्रीन इनिशिएटीव्ह’ घेण्यासाठी सुरुवात केली आहे. केवळ स्थानकांवरील दिवेच नव्हे तर, सोलार पॅनेल, … Read more

सोलर पॅनेलद्वारे पुणे-मुंबई महामार्गावर ऊर्जानिर्मिती

राज्यात ई-मोबिलिटीवर भर दिला जाणार : आदित्य ठाकरे पुणे – “पर्यावरण रक्षणासाठी नूतनीक्षम ऊर्जेच्या वापरावर भर देणे काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेत, पर्यावरण मंत्रालयातर्फे राज्यात ई-मोबिलिटी म्हणजेच इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच, ऊर्जानिर्मितीसाठी मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रिकाम्या जागांवर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या वापराबाबत अभ्यास … Read more