केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी भरीव पॅकेज द्यावे : शंभूराज देसाई

सणबूर  (वार्ताहर) – राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेकरीता केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला मदत करावी, अशी मागणी माजी केंद्रिय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या मागणीनुसार केंद्र शासनाने यावर धोरणात्मक निर्णय घेवून अडचणीत सापडलेला सहकारी साखर उद्योग सावरण्याकरीता भरीव पॅकेज दयावे, अशी मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज … Read more