इथले लोक भाज्यांमध्ये मसाल्याऐवजी माती घालतात, कारण जाणून व्हाल थक्क !

होर्मुझ: भाजी बनवताना ती चवदार होण्यासाठी लोक वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतात.मसाल्यांनी भाजी खूप चविष्ट होते. दुसरीकडे, जगात एक असेही ठिकाण आहे जिथे लोक भाज्यांमध्ये मसाल्यांऐवजी चक्क मातीचा वापर करतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. ही बातमी वाचून प्रत्येकाला विचार करायला भाग पडेल की कोणी भाजीत मसाल्याऐवजी माती टाकून ती कशी खाऊ शकतात ? … Read more

तुम्ही स्वयंपाकघरात कामाची सुरुवात करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा….

मुंबई : स्वयंपाकामध्ये मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर नसेल तर पदार्थ मिळमिळीत होतात. जी व्यक्ती रोज स्वयंपाक करते तिला तेल-मसाले काय प्रमाणात टाकले पाहिजेत याचा अचूक अंदाज आलेला असतो. परंतु, जे कधीतरीच पदार्थ तयार करण्यासाठी जे स्वयंपाकघरात जातात त्यांना मसाल्यांचाच काय तर किती मीठ टाकायचे यायाही अंदाज येत नाही. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरात कामाची सुरवात करत असाल … Read more

करोनानंतर मसाल्यांची मागणी वाढली

कोची – करोनाची साथ येऊन गेल्यानंतर देशातून आणि परदेशातून मसाल्याची मागणी वाढली असल्याची माहिती उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातील संयुक्त सचिव दिवाकर नाथ मिश्रा यांनी दिली. एवढेच नाही तर, भारतीय मसाल्यामध्ये कोणते औषधी गुण आहेत, या संदर्भात देश-विदेशात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झाले आहे. त्या परिस्थितीचा मसाला उत्पादकांनी फायदा करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मसाले … Read more

सहज मिळणारे स्वयंपाकघरातील ‘हे’ मसाले रक्तशर्करेवर ठेवू शकतात प्रभावी नियंत्रण !

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांची कमतरता नसते. असे पुष्कळ मसाले आहेत, जे औषधी वनस्पती म्हणून काम करतात आणि हे मसाले आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. खरं तर, भोजनामध्ये वापरले जाणारे काही मसाले रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही मसाले खूप फायदेशीर असतात. या आजाराने ग्रस्त रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, जेणेकरून रक्तातील साखरेची … Read more

मसाल्यांचे दर वाढल्यामुळे तिखट झोंबतयं..!

कोपर्डे हवेली – बऱ्याचशा तिखटाच्या शौकीन लोकांना रोजच्या जेवणात झणझणीत रस्सा असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. हे जरी खरे असले तरी सध्या बाजारपेठेत मिरची, कांदे, लसूण व इतर मसाले पदार्थांचे दर गगनाला भिडले असल्याने रोजच्या जेवणातील तिखटपणा कमी झालेला दिसून येत आहे. सर्वत्र निर्माण झालेल्या महापूरजन्य परिस्थितीमुळे कांदे, लसूण पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने … Read more