बदलत्या वातावरणात घरातील मसाले होऊ शकतात खराब, ‘अशी घ्या’ काळजी…

  मुंबई – पाऊस पडताच वातावरणातील आर्द्रता वाढते.जिवाणू आणि बुरशी झपाट्याने वाढू लागतात. यामुळेच या ऋतूत ताजे अन्न खाणे आणि अन्नपदार्थ अधिक काळजीपूर्वक साठवणे योग्य ठरते. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात उपस्थित मसाले कसे ठेवावेत, हे अनेकांसाठी एक कोडेच आहे. वास्तविक, जर तुम्ही मसाले उघडे ठेवत असाल तर ते काही दिवसात ओलसर होऊ शकतात आणि त्यांची चव … Read more